Daily Archives: September 10, 2023
महाराष्ट्रात जनतेचे सरकार – शिक्षण मंत्री दीपक केसरकर…
राजू तावडे / सावंतवाडी :- महाराष्ट्रात जनतेचे सरकार आहे.त्यामुळे सर्वाना बरोबर घेऊन जातानाच विकासाचे अनेक प्रकल्प येथे येणार आहेत.यातून जनतेचे समाधान नक्कीच होईल. जनतेचे...
आडाळी एमआयडीसी आर्थिक मलिदा लाटण्याचा प्रयत्न…
जनतेने जागृत राहण्याचे मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन...
राजू तावडे / सावंतवाडी :- दोडामार्ग आडाळी एम. आय. डी. सी. मध्ये चांगले दर्जेदार उद्योग यावेय यासाठी...
खांबाळे ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हा स्तरीय तृतीय क्रमांक…
वैभववाडी / प्रतिनिधी :- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन 2020-2021 व 2021-2022 मध्ये खांबाळे ग्रामपंचायतीस तृतीय...
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौदर्यांबद्दल डिजिटल स्वरूपात माहिती द्यावी – पालकमंत्री रविंद्र चव्हाण…
ओरोस / प्रतिनिधी :- सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात जास्तीत जास्त पर्यटक आले पाहिजे, जिल्ह्यात काय काय आहे हे...
भाजपाचा महाविजय संकल्प 2024; जंबो जिल्हा कार्यकारिणीची घोषणा.
'शत प्रतिशत'चे उद्दिष्ट - जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत...
ब्युरो न्यूज / सिंधुदुर्ग :- गेल्या महिन्यात भाजपा जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या भाजपा...
कोपर्डी प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या…
ब्यूरो न्यूज / अहमदनगर :- बलात्कार व हत्याप्रकरणातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा झालेला जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात...
प्रधानमंत्री आवास योजनेत करुळ ग्रामपंचायत जिल्ह्यात द्वितीय…
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण...
सरपंच नरेंद्र कोलते यांनी लाभार्थी व ग्रामस्थांचे मानले आभार...
वैभववाडी / प्रतिनिधी :- प्रधानमंत्री आवास योजनेत करुळ ग्रामपंचायतीने जिल्ह्यात...
आंबा काजू उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडणार आंदोलन…
पिक विम्याच्या रक्कमेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक...
जुबेर खान / सिंधुदुर्ग :- आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा...
आर्थिक निकषावर आरक्षण द्या; बबन साळगावकर यांची मागणी…
राजू तावडे / सावंतवाडी :- शासनाने आर्थिक निकषावर आरक्षण देऊन समाजा समाजामध्ये पडत असलेली दुफळी नष्ट करावी, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर...